Browsing Tag

Badrinath

Sangli Crime | सहलीच्या आमिषाने इंडिया हॉलीडेज टूर कंपनीने साडेपाच लाखांची केली फसवणूक; पुण्यातील…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - Sangli Crime | टूर कंपनीच्या माध्यमातून केदारनाथ (Kedarnath), बद्रिनाथ (Badrinath) येथे घेऊन जाण्याचे आमिष दाखवून 5 लाख 29 हजार 400 रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार (Sangli Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी…

T20 कर्णधार हरमनप्रीत कौर कोविड-19 पॉझिटिव्ह; घरामध्ये स्वतःला केले ‘आयसोलेट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कोविड-19 चाचणीत पॉझिटिव्ह आल्या आहेत. हरमनप्रीत यांनी स्वतःला घरामध्ये आइसोलेट केले आहे. हरमनप्रीत कौर अलीकडे असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे इंटरनॅशनल मालिकेत सहभागी…

सचिन, युसूफ आणि बद्रीनाथच्या नंतर इरफान पठाण आढळला कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू आहे. देशात कोरोना महामारी पसरल्यानंतर सक्रिय आकड्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा वेगाने वाढू लागली आहेत. सर्वसामान्य आणि विशेष असा भेदभाव कोरोना…

Coronavirus Lockdown : केदारनाथ, बद्रीनाथ मंदिरं खुली होणार ?

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -  चीनच्या वुहानपासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसने अर्ध्यापेक्षा अधिक जगाला बाधित केले आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असून महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेत कोरोना…

‘या’ 7 ठिकाणी ‘पितृ’पक्षात श्राद्ध घातल्यास मिळतं अधिक ‘पुण्य’,…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - समाजात जन्म आणि मृत्यू बाबत वेगवेगळ्या धारणा आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं श्राद्ध करण्याची पद्धत पाहायला मिळते. पितृ, देवता आणि पूर्वजांच्या निम्मिताने श्राद्ध केले जाते. हिंदू…

विरोधकांनी उडवली पंतप्रधान मोदींच्या देवदर्शनाची ‘खिल्ली’, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाराणसी मतदारसंघात मतदान होत असताना आपल्या पंतप्रधानपदाचा उपयोग करुन नरेंद्र मोदी यांनी शासकीय पदाचा वापर करीत देवदर्शनातून मतदारांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ते मतदारांना काय…

श्रीमंत व्हायचं आहे या गावात जा !  भारतातील शेवटचं गाव.  

वृत्तसंस्था : असा समज आहे कि गावाकडे राहणारी बरीच लोक ही गरीब असतात, तिथे सगळ्या गोष्टी स्वस्त असतात म्हणून ते गावाकडे राहतात. पण उत्तराखंड मध्ये बद्रीनाथ पासून चार किलोमीटर दूर भारतातील शेवटचे गाव 'माणा' आहे. पण असं म्हणतात की या गावात…