Browsing Tag

crop

वारा आणि पावसामुळं शेतातील पिकांचे नुकसान, पंचनामे करून भरपाई द्यावी : संभाजी कर्डिले

शिरूर : शिरूर तालुक्यात सततच्या वादळी वा-यासह पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले असुन पिकांची पाहणी करून पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शिरूरचे कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन केली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा…

पूर्व हवेलीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, शेतकर्‍यांचे नुकसान

थेऊर : गेली अनेक दिवसापासून दडी देऊन बसलेल्या पावसाने रविवारी रात्री जोरदार बॅटींग केली त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली तर शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.हवेलीच्या पूर्व भागातील…

India Coronavirus News Updates : देशात 2 कोरोना वॅक्सीनची फेज-1 आणि फेज-2 ट्रायल : डॉ. वीके पॉल

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना व्हायरसच्या स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. यावेळी आरोग्य मंत्र्यांचे ओएसडी राजेश भूषण यांनी सांगितले की, भारतात आजसुद्धा 10 लाख लोकासंख्ये मागे कोरोना प्रकरणांची संख्या…

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! ‘कमाई’ दुप्पट करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं केली 3…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सतत नवीन पावले उचलत आहे. पूर्वी घेतलेल्या निर्णयानंतर आता कृषी मंत्रालयाने 3 मोठ्या सुधारणांच्या दिशेने काम सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाने…

भेंडवळचं भाकित : यंदा सर्वसाधारण पीक, आर्थिक संकटही ओढवण्याची भिती

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन -  खरीप हंगामात मृग नक्षत्रात जून महिन्यात पेरणीयोग्य साधारण पाऊस, जुलै महिन्यात चांगला पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण कमी-जास्त पाऊस, सप्टेंबरमध्ये ऑगस्टपेक्षा जास्त पाऊस; तसेच अवकाळी पावसाचा धोका असल्याचं संकेत…

धुळे : तलवार घेऊन दहशत माजविणारे दोघे गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या तलवार बाळगुन दहशत माजविणाऱ्या दोन तरुणांना गजाआड केले. मिळालेल्या माहितीनुसार शहरात शंभरफुटी रस्त्यावर कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी या दृष्टीने जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास…

‘कमाली’च्या दुष्काळतही महाराष्ट्रातील ‘या’ महिलेनं विक्रमी पीकाचं उत्पादन…

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त असलेल्या परभणीमध्ये महिला शेतकऱ्याने पाण्याचं नियोजन करून पीक घेत विक्रम नोंदवला आहे. केंद्र सरकारने या महिलेचा कृषी कर्मन पुरस्काराने सन्मान केला आहे. सुमन रेंगे असं या महिला…

‘देशात कुठं, कोणतं पीक हवं’ त्यासाठी मोदी सरकार बनवणार ‘खास प्लॅन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार कृषी क्षेत्रात मोठ्या सुधारणांची तयारी करत आहे. देशात कोणत्या ठिकाणी, कोणत्या हंगामात, कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यायला हवे, या सर्वांसाठी सरकार मोठी योजना आखणार आहे. सर्वसमावेशक पीक योजना तयार करण्याची…