Browsing Tag

Kanjurmarg

‘स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  कांजूरमार्ग मधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने ठाकरे सरकारला मोठा दणका बसला आहे. त्याचसोबत भूखंड आहे त्याच स्थितीत ठेवावे असे आदेश उच्च न्यायालयाने ‘एमएमआरडीए’ला दिले…

मुंबईकरांच्या प्रोजेक्टमध्ये मीठाचा खडा टाकू नका, CM उध्दव ठाकरे यांनी भाजपला खडसावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई मेट्रोची आरे येथील नियोजित कारशेड रद्द करून ती कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयावरून सध्या राज्यातील सत्ताधारी सेना आणि विरोधी पक्ष असलेला भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे आरे येथील कारशेड रद्द करून…

शिवसेना आमदाराचा अमृता फडणवीसांवर निशाणा, म्हणाल्या – ‘हा प्रश्न…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi) सरकार आणि भाजपमध्ये ( BJP) विविध मुद्द्यांवरून धुसपूस सुरू आहे. सध्या या दोघांमध्ये मेट्रो कारशेड ( Metro Karshed) मुद्द्यावरुन चांगलंच राजकारण रंगलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात…

महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर दिल्लीचे नाव लावले कोणी ?

पोलीसनामा ऑनलाईन :  कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडच्या (kanjurmarg-metro-carshed) जागेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आहेत. राज्य सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय…

‘लटकवणे, अडकवणे, भटकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार’ : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लटकवणे, अडकवणे, भटकवणे असा ठाकरे सरकारचा कारभार आहे, असा घणाघात आरोप करत भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मेट्रोच्या कारशेडवरून केंद्र सरकारविरुद्ध राज्य सरकार आमनेसामने…

बांधकाम परवानगी नसतानाही बिल्डरने विकली घरे !

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई महापालिकेने बांधकाम परवाना(सीसी) दिली नसतानाही (without-construction-permission) कांजूरमार्ग येथील प्रस्तावित गृहप्रकल्पातील घराची विक्री ( houses-sold) विकासकाने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.रेराच्या…

ठाकरे सरकारचा पुन्हा एकदा फडणवीसांना दणका, आरे कारशेडचा निर्णय गुंडाळला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन फडणवीस सरकारनं मुंबईतील आरे कारशेडबाबत घेतलेला निर्णय रद्द करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे. एकप्रकारे तो निर्णय म्हणजे फडणवीसांना आणखी एक धक्का मानला जातो आहे. आरे हा जंगलाचा भाग असल्याचं…

अनेकांना त्रास झाल्यानंतरही मुंबईतील गॅस गळतीचे कोडे कायम ! दुर्गंधी, डोळे चुरचुरण्याच्या शेकडो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई या विभागात शनिवारी रात्री लोकांनी गॅसची दुर्गंधी येत असल्याचे व डोळे चुरचुरत असल्याची माहिती दिली. एकाचवेळी शहराच्या अनेक ठिकाणाहून गॅस गळतीच्या तक्रारी…