बाॅम्ब हल्यानंतर पाकिस्तान बिथरला ; इम्रान खाननं दिली ‘ही’ धमकी
इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्याला भारताने एअर स्ट्राइक करून उत्तर दिले. भारताने केलेल्या या हल्ल्यात ३५० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताने केलेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे.…