पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- मला शेतीमधील काही कळत नाही पण मला शेतकऱ्यांचे दु:ख कळते. देशासमोर दहशतवाद आणि राज्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असल्याचे प्रतिपादन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.आंबेगाव खुर्द -…
सोलापूर (मोहोळ) : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भीषण स्वरूपाचा दुष्काळ आहे. या परिस्थितीली कंटाळून शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करतात. याच पार्श्वभूमीवर युुवासेना प्रमुख…
उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मला शेतीतील काही कळत नाही. मी शहरी बाबू आहे, मात्र शेतकऱ्यांचं दुःख शिवसेनेला कळत. त्यासाठी मी दुष्काळी पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे हे लातूर,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे राजकारणी नेहमी म्हणत असतात. पण हे कितपत खरे आहे हे आपण वेळोवेळी बघत असतो. शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ…
अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन - 'काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, मात्र शिवसेनेसाठी नेहमीच लोकांची कामं आणि सुविधा महत्त्वाच्या आहेत', असं म्हणत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.…
मुंबई पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रात्री देखील हॉटेल सुरु राहण्याची परवानगी राज्य सरकारच्या गृहखात्याकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आता आदित्य ठाकरे यांनी पुण्यातही रात्रीचा दिवस करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आमचं नवीन वर्षे म्हणजे गुढी पाडवा आणि शिवजयंती असे म्हणणारे अचानक बदलले दिसून येत आहेत . शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ( नव वर्षानिमित्त ) ३१ डिसेंबरला शहरातील बाजारपेठा २४ तास सुरू ठेवा अशी , मागणी…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद शहरात रस्ते,वीज, पाणी यांच्याबरोबरच प्रदूषण आणि कचऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. ऐतिहासिक परंपरा असलेल्या या शहराचे आज 'कचराबाद' झाले आहे. शहराच्या या बकाल अवस्थेला शिवसेनेला जबाबदार ठरवीत…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अवनी या वाघिणीला मारल्यानंतर अनेक प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील अवनी या वाघिणीला मारल्याप्रकरणी वन मंत्रालयावर टीका केली आहे. वन खात्याचं नाव बदलून शिकारी…
मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन - वन खात्याचं नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे असे वक्तव्य करत टी-वन वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी वन मंत्रालयावर टीकेचे ताशेरे आेढले आहेत. आज अवनीला ठार केलं. उद्या तिच्या बछड्यांचा…