वाशिम : मंत्र्याच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीप्रकरणी 10 हजार लोकांवर केस, मंत्र्याचे नाव नसल्याने…
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा लॉकडाऊन…