नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचा घोळ सुटत नसताना आता राजकीय कोंडी वाढलली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसून शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दबाव निर्माण करून सत्तेत मोठा वाटा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची धमकी देत असतानाच मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असा…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - देशभर पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दुष्काळाचे चटके बसत होते. शेवटी परतीच्या पावसाने हात दिल्याने आता सर्व राज्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये सातत्याने झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा पाऊस…
पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - अनेकदा आपण दुष्काळात पाण्यासाठी वणवण भटकत असतो. उन्हाळ्यात पाण्याच्या या दुर्भिक्ष्यामुळे अनेक प्राण्यांना आणि नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे पाणी वाचवण्याचा संदेश आपण काय नागरिकांना देत असतो.…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अनेक राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यभरात प्रचार करण्यास सुरुवात केली असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सोनाई गुळ कारखाण्याचा १३ वा गाळप हंगाम रोलर पुजन कार्यक्रम सोमवारी सकाळी सोनाई गुळ कारखाणा वरकुटे पाटी ता. इंदापूर येथे कारखान्याचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांचे हस्ते…
पोलीसनामा ऑनलाइन टीम : केज तालुक्यातील माळेगांव येथील रोहन भगवान गव्हाने या होतकरू विद्यार्थ्यांने दुष्काळामुळे शाळा-काॅलेज सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही बारावीला प्रवेश घेणे पैशा अभावी शक्य होत नसल्याने काल दिनांक २३ रोजी रात्री १० ते ११…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाला. बुधवारी १९ ठिकाणी ३८ नळकांड्या फवारण्यात आल्या. सी-डॉप्लर रडारवर पाणीदार ढगाच्या इमेज दिसल्यानंतर दुपारी वैमानिकाला उड्डाणाचे…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून अनेक नागरिक पुरात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा…