नवी दिल्ली : वृत्त संस्था - आतापर्यंत देशभरात कोरोना (Corona disease) मुळे तब्बल तीन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन कोटींवर देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,८५,७४,३५० वर पोहोचली आहे.…
पोलिसनामा ऑनलाईन - देशभरात कोरोनाच्या महासंकटात माणुसकीचे दर्शन होत असतानाच ग्रामस्थांनी एका युवकाला अमानुषपणे मारहाण करून त्याच्या गळ्यात 40 किलोचा दगड बांधून गावभर वरात काढल्याचा प्रकार उघडकीस आला. या युवकाला वाचवण्यासाठी एकही जण पुढे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर मध्ये घडलेल्या मॉब लिंचिंग प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. मात्र ही घटना घडल्यापासून या घटनेवरून राजकारण मात्र चांगलंच पेटलेलं पाहायला मिळत आहे. या घटनेवरून राज्य सरकारला विरोधी पक्षाने कोंडीत पकडले…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पालघर मध्ये घडलेल्या 'मॉब लिंचिंग ' प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. केवळ राजकीय नव्हे तर संपूर्ण देशभर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेवरून साधू-संतामध्ये नाराजी आहे. दर दुसरीकडे याच प्रकरणावरून राज्यातील प्रकरण तापले आहे. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. या…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील पालघरमध्ये मॉब लिंचिंगच्या घटनेनंतर उद्धव सरकार निशाण्यावर असताना सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर सरकारची भूमिका सर्वांसमोर मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बिहारमध्ये पटना येथे एक प्रकरण घडले. येथे मॉब लिंचिंगमध्ये मारला गेलेला एक व्यक्ती पुन्हा परतला आहे. या व्यक्तीला जमावाने चोर समजून मारले होते. आता या व्यक्तीला पाहून पोलीस देखील थक्क झाले. ही घटना 10 ऑगस्टची आहे.…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्र्यांनी 5 वर्ष गोरक्षेचं काम व्यवस्थित न केल्याने सत्ता स्थापन करण्यात अडचणी येत आहेत. राजकारण्यांनी गोमातेचे रक्षण केले तर राजकारण व्यवस्थित चालेल असं वक्तव्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मॉब लिंचिंगसंदर्भात मोठे विधान केले आहे. अमित शहा यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले कि, लिंचिंग हे गरिबांसोबत होते, कोणत्याही खास जातीच्या व्यक्तीविरोधात होत नाही.…