CM योगी यांच्यानंतर ठाकरे सरकारचा निर्णय ! कोटामध्ये अडकलेल्या 2000 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात…
पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने विविध राज्ये आपआपल्या नागरिकांना माघारी आणण्यासाठी पृाधान्य देत आहेत. भाजपचे उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात…