Browsing Tag

विशाखापट्टणम

vizag gas tragedy : पुन्हा एकदा लिक झाला ‘विषारी’ गॅस, गुजरातहून पोहचलं PTBC केमिकल,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या एलजी पॉलिमर इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा गॅस गळती झाली आहे. रात्री उशिरा फॅक्टरीतून पुन्हा एकदा विषारी गॅस बाहेर पडला, त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने आजूबाजूचे गाव रिकामे करण्यास…

विशाखापट्टणममधील गॅस गळतीचे दृश्य पाहून सचिन झाला ‘भावूक’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशात एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट सुरु असतानाच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने…

Vizag Gas Leak : विशाखापट्टणममध्ये केमिकल गॅस गळतीमुळे 11 लोकांचा मृत्यू तर 800 रुग्णालयात,…

आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था - आंध्र प्रदेशाच्या विशाखापट्टणममधील एलजी पॉलिमर उद्योगात केमिकल गॅस गळती झाली. गुरुवारी सकाळी आरआर व्यंकटपुरम गावात झालेल्या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर 800 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत. सध्या गॅसच्या…

विशाखापट्टणममध्ये फार्मा कंपनीतील गॅस गळतीत 7 जणांचा मृत्यु तर 300 जण हॉस्पिटलमध्ये, 3000 लोकांना…

विशाखापट्टणम : येथील एल जी पॉलिमर या केमिकल कंपनीत विषारी स्टायरिन गॅसची गळती होऊन त्यात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यु झाला असून 300 जणांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशाखापट्टणम येथील आर आर वेंकटपुरममधील विशाखा एल जी पॉलिमर  …

भारताचा कठोर निर्णय, चीनमधून येणाऱ्या 63 हजार लोकांना समुद्रामध्येच रोखलं, बंदरावर जवळ  20 हजार जहाज…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या तीन महिन्यांत बाहेरून सुमारे २०,००० जहाजांवरील चालक, दल सदस्य आणि प्रवाशांना भारतीय बंदरात उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. या जहाजांमध्ये प्रवासी आणि चालक दल सदस्यांसह सुमारे ६३ हजार लोक आहेत. त्यांना…

5 उपमुख्यमंत्री आणि 3 राजधानी असलेलं ‘हे’ राज्य बनलं देशातील पहिलं

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - पाच उपमुख्यमंत्री असलेले राज्य म्हणून आगळा वेगळा लौकिक असलेल्या आंध्र प्रदेशाने आता त्यांच्या राज्यातील तीन शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे. तीन राजधानी असलेले आंध्र प्रदेश हे…

भारताकडून K-4 बॉलिस्टिक मिसाईलच परीक्षण, शत्रूला क्षणार्धात करेल ‘उद्धवस्त’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने रविवारी सायंकाळी आंध्रप्रदेशच्या तीरावर K-4 बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले. ही अशी मिसाईल आहे जी शत्रूचा सर्वनाश करू शकते. काही मिनिटांमध्ये पाकिस्तान आणि चीनमधील शहरांना भस्म करणाऱ्या या शक्तिशाली…

खुशखबर ! आता रेल्वे स्टेशनवर मिळणार ‘एकदम’ फ्री मोबाइल कॉलिंगसह ‘या’ सुविधा,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्या प्रवाशांच्या सोयी करीता भारतीय रेल्वेने रेल्वे स्थानकात एक अनोखी ह्यूमन इंटरएक्टिव इंटरफेस सिस्टम (मानवी संवाद साधणारी यंत्रणा) बसविली आहे. याद्वारे प्रवासी मोबाइल व व्हिडीओ कॉलिंग विनामूल्य करू शकतात.…

न्यूक्लिअर मिसाइलच्या सहाय्याने भारत करणार जलमार्गाने ‘हल्ला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत अजून एक न्यूक्लिअर मिसाइलची चाचणी करणार आहे. डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाझेशन (डीआरडीओ) 8 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम किनाऱ्यावरून याबाबतची चाचणी करणार आहे. पाण्यात तयार केलेल्या एका…

18 ऑक्टोबरनंतर पुण्यासह ‘या’ 6 एयरपोर्टवरून उडणार नाही Air India ची विमानं ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी तेल कंपनी IOC (Indian Oil Corporation) ने भारतीय विमान कंपनी एअर इंडियाला इंधन देण्यास नकार दिला आहे. 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण रक्कम न मिळाल्यास देशातील ६ प्रमुख विमानतळांवर इंधन पुरवठा पूर्णपणे…