मुंबई - बहुजनांच्या वेदनेचा आवाज म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Sahityaratna Lokshahir Annabhau Sathe) होते. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेले भायखळ्यातील नाट्यगृह गेली 38 वर्षे बंद आहे. त्या नाट्यगृहाची दुरावस्था म्हणजे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shivsena Leader Aditya Thackeray) यांनी पक्षातील बंडानंतर शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्याशी ठिकठिकाणी जाऊन संवाद साधण्याचा सपाटा लावला आहे. कालच शिवसंवाद…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - गडचिरोली जिल्ह्यात एका शिपायालाच जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आयोगाने या प्रकाराची दखल घेत मुख्याधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाडा आणि विदर्भातील लाखो विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी जात व प्रवर्गनिहाय आरक्षण असताना पुन्हा प्रादेशिक आरक्षणाचा 70:30 कोटा पद्धत अखेर रद्द करण्यात आली असल्याची…
मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - राज्यात युती सरकारकडे बहुमत असूनही शिवसेनेसोबत मतभेद झाल्याने भाजप ने अद्याप सत्ता स्थापनेवर दावा केलेला नाही त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चाललेला आहे. मात्र भाजप अल्पमताच सरकार बनवणार नाही,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेबाबत खुलासा केला होता. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यात आल्याचं अजित पवार…
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे सरकार उलथवून टाका आणि हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी 'अभी तो मैं जवान हूं' चिंता करण्याचं कारण नाही, असं…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ज्यांच्या जीवावर आपण घरात निवांत झोपू शकतो, त्यांची घरे मात्र मोडकळीला आली आहेत. अशा शहरातील पोलीस वसाहतीतील घरांच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आली असल्याची घोषणा महसुल व पालकमंत्री…
लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य सरकार रामदेव बाबांच्या पतंजलीवर चांगलेच मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. पतंजलीला लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील ४०० एकर जमीन मिळाली आहे. विशेष म्हणजे या जमिनीच्या मोबदल्यात राज्य सरकार रामदेव बाबांकडून…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - युती सरकारच्या चार वर्षाच्या काळात शेतकऱ्यांनी असंख्य आंदोलन केले कधी कर्जमाफी साठी ,कधी मालाला योग्य भाव मिळण्यासाठी. पण सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप कमी प्रयत्न केले असल्याचे दिसून आले. राज्यात यंदाच्या वर्षी चालू…