पोलिसनामा ऑनलाईन टीम - शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) परिषदेतून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सभात्याग केला. भारताचा भूप्रदेश हा पाकिस्तानचा भाग असल्याचे दर्शविणार्या खोट्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमा वादामुळे निर्माण झालेला तणाव हळू- हळू कमी होत आहे. या दरम्यान, भारतातील चिनी राजदूतांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांनी सीमा विवाद वाटाघाटीद्वारे सोडवावेत. चीनी दूतावासाच्या…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सीमा विवाद दरम्यान भारताच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने हे स्पष्ट केले आहे की त्यांचा चीनच्या आक्षेपांशी काही संबंध नाही. रस्ता बांधणीबाबत चीनकडून वारंवार आक्षेप घेतल्याबद्दल वृत्तसंस्थेतील एएनआयशी संवाद…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत-चीनमध्ये अनेक आठवड्यांपासून सुरू असलेला तणाव थोडा कमी झाल्याचे संकेत दिसत आहेत. चीनी सैन्य आता गलवान खोर्यापासून 1-2 कि.मी. मागे सरकले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रविवारी चीनी परराष्ट्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मे महिन्यात गलवान खोऱ्यात सुरू झालेला तणाव चिनी सैन्याने एलएसीवरून माघार घेतल्यानंतर स्थिर होत आहे. येथे भारताची रणनीती पुन्हा प्रभावी असल्याचे सिद्ध झाले असून लडाखमध्ये चीनला नुकसान सहन करावे लागले. 30 जून रोजी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - म्यानमार सरकारने शुक्रवारी दुपारी 22 ईशान्य बंडखोर दोषींचा गट भारत सरकारकडे सोपविला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या देखरेखीखाली संपूर्ण कारवाईत पकडण्यात आलेल्या 22 बंडखोरांना मणिपूर आणि आसामच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने पाकिस्तानला पुन्हा एकदा हा निरोप पाठविला आहे की, इमरान सरकारने पाक व्याप्त काश्मीर (पीओके) हा देशाचा अविभाज्य भाग असल्याने तो सोडून द्यावा. वास्तविक, अलीकडेच केंद्र सरकारने पीओकेचे गिलगित-बाल्टिस्तान…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्या (CAA) च्या विरोधात दिल्ली हिंसाचारामध्ये आतापर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाने हिंसाचारग्रस्त भागात मोर्चा काढला. हिंसाचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपाच्या भोपाळ येथील खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांना एक संशयास्पद पत्र मिळाले आहे. हे पत्र उर्दूमध्ये लिहिले आहे. पत्रासोबत पावडरही मिळाली आहे. फॉरेन्सिक टीमने साध्वी प्रज्ञा यांच्या घरी जाऊन या प्रकरणाचा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधूल कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर तेथे कलम १४४ लागू करण्यात आले होते. पंरतू आज संचार बंदी शिथिल करण्यात आली असून काश्मीर खोऱ्यात आज शांततेत ईद साजरी केली जात आहे. सध्या लोकांचे जीवन काही अर्थी…