Browsing Tag

grampanchayat

जर सर्व कागदपत्रे नसतील तरीही Ration Card मध्ये आपल्या मुलाचे नाव नोंदवू शकता, जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली - वृत्त संस्था  - Ration Card | रेशनकार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वापरले जाते. याद्वारे गरीब कुटुंबांना कमी दरात रेशन दिले जाते. रेशनमध्ये धान्यासोबत मीठ, हरभरा, तेलही मोफत दिले जात आहे. याशिवाय बँकेत खाते उघडण्यासाठी आणि…

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची (Maharashtra Gram Panchayat…

ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी केल्याने माजी सैनिकांनी मानले ठाकरे सरकारचे आभार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन (संदीप झगडे) - राज्यातील आज माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला .या मागणीसाठी पुरंदर तालुक्यातील आजी माजी सैनिकांनी पुढाकार घेतला होता.शासनाच्या या निर्णयाचे स्वागत मावडी…

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आजी, माजी सैनिकांना मिळणार ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याच्या ग्रामविकास विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील आजी, माजी सैनिकाना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा…

राज्यपालांची अध्यादेशावर स्वाक्षरी, आता राज्यातील 12668 ग्रामपंचायतींवर प्रशासक !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - एप्रिल, मे आणि जूनमध्ये 1 हजार 566 ग्रामपंचायती आणि जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंतायतींवर प्रशासक नियुक्तीच्या अध्यादेशावर राज्यापालांनी गुरुवारी (दि.25) स्वाक्षरी केली…

NRC, CAA, NPR कायद्याविरुद्ध ग्रामपंचायतचे ‘ठराव’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीकडून एनआरसी, सीएए, एनपीआर विरुद्ध ठराव करण्यात आले आहेत.सोनपेठ तालुक्यातील शेलगाव ग्रामपंचायतीकडून घेण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, एनआरसी,…

Coronavirus Impact : सर्व निवडणुका 3 महिन्यांनी पुढं ढकलल्या, सरकारचे अत्यंत महत्वाचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात उच्छाद मांडलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारदेखील आवश्यक खबरदारी आणि महत्वाची पावलं उचलत आहे. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे…

सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून नाही ? BJP च्या निर्णयाला ‘महाविकास’चा दे धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यापासून जुन्या सरकारचे मेट्रो, बुलेट ट्रेन यासारखे अनेक प्रकल्प स्थगित करण्यात आले आहे. यानंतर आता या ठाकरे सरकार फडणवीसांच्या आणखी एका निर्णयाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. जनतेमधून…