नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी वरून चांगलेच राजकारण सुरु आहे. शाहीन बागेसह पूर्ण देशभरात याविरुद्ध आंदोलने सुरु आहेत. एनआरसी लागू झाल्यास आपले भारताचे नागरिकत्व जाईल अशी अनेकांना भीती आहे, यावरून…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावरून शहरी नक्षलवादी आणि डाव्यांकडून देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच राज्यातील आघाडी सरकार हे मुख्यमंत्री…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या मोर्चाला दिल्लीत हिंसक वळण लागले. पोलिसांनी ही दंगल आटोक्यात आणली असली, सध्या हिंसाचार जरी शांत झाला असला तरीही, परिस्थिती अजून तणावपूर्ण आहे. या दंगलीत ४२ निष्पाप…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या बिहारमधील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. अशात नितीशकुमार आपले राजकीय समीकरण बनविण्यात व्यस्त आहेत. गेल्या ७२ तासांत बिहार विधानसभेत नितीशकुमार यांनी तीन मोठे निर्णय घेतले आहेत, ज्यात राज्यात एनआरसी न…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतील हिंसाचार हा पूर्व नियोजित कट असून दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून ही जबाबदारी स्विकारत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस…
पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीमध्ये मागील तीन दिवसांपासून सीएए आणि एनआरसी विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. यामध्ये आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे. तर 150 जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस आणि इतर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत हिंसाचार करणाऱ्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी केला आहे. आपल्याला शिव्या दिल्या जात असून जीवे मारण्याच्या धमक्याही येत…