‘वायू’ने दिला हवामान खात्यालाच ‘चकवा’ ; पुन्हा कच्छ दिशेने केली कुच, प्रशासनाची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातला धडकणार म्हणून केंद्र सरकारसह राज्य सरकारने सतर्कता दाखवून लाखो लोकांना किनाऱ्यापासून दूर हालविले. चक्रीवादळ ज्या भागात धडकणार, तेथील रेल्वेगाड्या, विमान सेवा रद्द केल्या. पण, त्यानंतर…