“भिडे गुरुजींच्या शिष्यांकडून अजून काय अपेक्षा करायच्या”
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी मेळघाटात मांत्रिकाची मदत घेऊ, अशी बातमी आली होती, त्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी ऐकून आणि वाचून धक्का बसला…