पुणे-मुंबईसह देशातील 15 शहरांमध्ये ‘हाय अलर्ट’, गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने काश्मीरविषयी कलम ३७० हटविण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांवरील हल्ले वाढवण्याबरोबरच आता देशातील प्रमुख शहरांनाही लक्ष्य करु शकते अशी माहिती गुप्तचर…