Browsing Tag

north india

लंडनच्या ‘फॅशन’ वीकमध्ये दिसला भारतीय संस्कृतीचा ‘जलवा’, परदेशात झालं देशाचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विदेशात नेहमीच भारतीय संस्कृतीला पसंत केले जाते. लंडनच्या सर्वात मोठ्या फॅशन शो मध्ये असेच काही पहायला मिळाले आहे. कारण तेथे एका विदेशी मॉडेल्सने रॅम्प वर भारतीय साडी परिधान करून वॉक केले. लंडनमध्ये भारतीय…

थंडीच्या लाटेचा ‘कहर’ सुरूच, दिल्लीसह उत्तर भारतातील 6 राज्यांमध्ये ‘रेड…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर भारतातील अनेक भागात थंडीच्या लाटेमुळे शनिवारी राजधानी दिल्ली आणि शेजारील राज्यांमध्ये किमान तापमान सर्वात कमी पातळीवर पोहचले आहे. दाट धुके पसरल्याने विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे. नवीन…

आगामी 3 दिवस चालूच राहणार कडाक्याची थंडी, दिल्ली-उत्तरप्रदेशासह ‘या’ राज्यांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - थंडीमुळे उत्तर भारतातील लोकांची वाईट परिस्थिती आहे. दिल्लीतील थंडीने तर अनेक दिवसांचे रेकॉर्ड तोडले. तापमान घसरून 2.4 अंश सेल्सियसवर पोहचले आहे आणि कडाक्याची थंडी पडलेली आहे. येत्या दोन ते दिवस अशी थंडगार हवा…

Weather Alert : आगामी काही दिवसात वाढणार थंडी, ‘या’ ठिकाणी होऊ शकतो मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर भारतात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बदललेल्या हवामानामुळे पडलेला पारा आज आणि उद्या अधिक घसरण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील मैदानी भागातील किमान तापमानात आज २-३ अंशांची घट होऊ शकते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून…

‘नागरिकत्व’ विधेयकावर राष्ट्रपतींची मंजुरी, ईशान्य भारतात विरोध सुरुच

नवी दिल्ली : वृत्त संस्था - संसदेतील दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करुन मंजुरी दिली आहे. आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. ईशान्स भारतात या विधेयकाला असलेला…

बाबो ! देशातील या शहराने गाठली तापमानाची पन्नाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सध्या उष्णतेचा कहर सुरु आहे. तर महाराष्ट्रातही तापमानाने ४५ डीग्री सेल्सीअसचा टप्पा ओलांडला आहे. देशात सध्या उष्णतेची लहर सुरु आहे. परंतु देशातील एका शहराने चक्क जगभरातील तापमानाचे विक्रम मोडीत काढले आहेत.…

उत्तर भारताला भूकंपाचा धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर भारत बुधवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. उत्तर प्रदेशातील बागपत येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सकाळी ७ वाजून ५९ मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची…

उत्तरेत वादळामुळे ६८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीसह उत्तरप्रदेश ,पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशला रविवारी पुन्हा एकदा धुळीच्या वादळाचा फटका बसला आहे. यात ६८ लोकांचा मुत्यू झाला असून बरेचजण जखमी झाले आहेत.दिल्लीत रविवारी दुपारी अचानक वेगाने वारे वाहू…