उध्दव ठाकरेंनी आयोध्येला जाण्यापेक्षा शेतकर्यांच्या बांधावर यावं : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या विश्वासाचा घात करणारे फसवे सरकार आहे. शेतकर्यांनी मागणी न करता शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री यांनी आयोध्येचा दौरा करण्यापेक्षा…